Histroy Quiz

१. पूर्वीच्या काळी भारतीय लोक लिहण्यासाठी ज्या साधनांचा वापर करीत त्यातील टिकाऊ साधन कोणते ?
भूर्जपत्र
ताडपत्र
चर्मपत्र
सालपत्र
२. अग्नीचा शोध आणि वेधन्या, तासण्या अशा टोकदार हत्यारांचा वापर सर्वप्रथम कोणत्या युगात झाला ?
पुराश्मयुग
मध्याश्म्युग
नवाश्म्युग
ताम्रापाषण युग
३. सिंधु संस्कृतीचे खालीलपैकी काय चुकीचे आहे ?
शहरी रचना
चित्र व भावात्मक लिपीचा विकास
नारी प्रधान
ग्रामीण रचना
४. भारतीय संगीताचा स्रोत म्हणून कोणता ग्रंथ आहे ?
ऋग्वेद
यजुर्वेद
सामवेद
अथर्ववेद
५. बुद्ध धर्मात शिष्य अनुयायी यांच्या वास्तव्याचे ठिकाण कोणते ?
चैत्य
विहार
६. १६ महाजन पदापैकी सर्वात शक्तिशाली राज्य कोणते ?
मगध
कोशल
वत्स
अवंती
७. खालील राजाने आईबद्दल आदर असल्याने नावापूर्वी आईचा उल्लेख केला .
नलिनी सातकर्णी
गौतमीपुत्र सातकर्णी
दमयंती सातकर्णी
शालिनी सातकर्णी
८. सोरटी सोमनाथ मंदिर कोणी लुटले ?
मुहम्मद गौरी
मेहमूद गजनी
मुहम्मद बिन कासीम
सिंकदर
९. मंदिर बांधण्यास कोणी सुरुवात केली ?
सातवाहन
मोर्य
गुप्त
वाकाटक
१०. मोर्य साम्राज्याचा संस्थापक कोण ?
चंद्रगुप्त प्रथम
चंद्रगुप्त मोर्य
बिंदुसार
अशोक
११. दिल्ली सल्तनतची पहिली सुलतान मुस्लीम स्री.
चांदबीबी
फातिमा
रजिया
रुक्नुद्दिन
१२. कोणत्या घराण्याने शेतीसाठी धरणे बांधली ?
तुघलक
गुलाम
खिलजी
सय्यद
१३. हैद्राबाद नगर, चार मिनार ची स्थापना कोणत्या घराणेशाहीने केली ?
निजामशाही
इमादशाही
आदिलशाही
कुतुबशाही
१४. मराठी भाषेतील वाड्मय निर्मिती, हेमाडपंथी मंदिरे कोणी निर्माण केली ?
यादव
होयासल
मराठे
काकतीय
१५. वेरुळचे कैलास मंदिर कोणी बांधले ?
राष्ट्रकुट
शिलाहार
यादव
मराठे
१६. बारभाई चे कारस्थान याविषयी खालील विधान चुकीचे आहे .
बारा माणसाचे मंडळ
एका हेतूने जमलेला समूह
गंगाबाई च्या नावाने कारभार करणे
रघुनाथ रावला विरोध
१७. सतीप्रथा बंध कोणी केला ?
विल्यम बेन्तिंग
रिपन
डलहौसी
मन्रो
१८. प्लासी लढाई, बक्सारचे युद्ध कोणत्या प्रांतात झाले ?
पंजाब
बंगाल
म्हेसुर
अवध
१९. ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ?
राजा राममोहन राय
म. फुले
आगरकर
लो. टिळक
२०. नील विद्रोह कोणत्या भागात झाला ?
बंगाल
बिहार
अवध
हैद्राबाद
२१. भिल विद्रोह कोणाविरुद्ध झाला ?
इंग्रज
जमीनदार
पोलिश
मुस्लीम
२२. सत्यशोधक समाज संस्था कोणी निर्माण केली ?
लो टिळक
म फुले
आगरकर
कर्वे
२३. शारदा सदन , मुक्तिसदन , आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली ?
रमाबाई रानडे
पंडिता रमाबाई
सवित्रिबाई फुले
माई आंबेडकर
२४. १८५७ च्या उठवाबद्दल चुकीची घटना
काडतूस प्रकरण
क्रांतीची सुरुवात मंगल पांडे
एकता दिसून आली
एकाच वेळी सुरुवात झाली नाही
२५. राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली ?
१८८०
१८८५
१८९०
१८९५
२६. ग्रामीण भागातील राष्ट्रीय सभेचे अधिवेशन १९३७ सालचे कोठे झाले ?
आवडी
नागपूर
बुराडी
फैजपूर
२७. बंगालची फाळणी कोणी केली ?
डलहौसी
कर्झन
वायली
लिटन
२८. गांधीजीचे पहिले आंदोलन कोणते ?
असहकार
भारत छोडो
सविनय
मिठाचा सत्याग्रह
२९. अभिनव भारत संघटनेचे संस्थापक .
वि दा सावरकर
सेनापती बापट
म गांधी
अनंत कान्हेरे
३०. काळा कायदा कोणता ?
चार्टर act
पिट्स
बेन्तिंग act
रौलेट
३१. मराठी वृत्तपत्राचे जनक
बालशास्री जाम्भेकर
आगरकर
लो तिलक
सावरकर
३२. पाकिस्तान शब्दाचा प्रयोग पहिल्यांदा कोण केला ?
मोहम्मद इक्बाल
चौधरी रहमत अली
हिमायत अली
जिना
३३. ब्रिटीश संसदेत भारतीय स्वातंत्र्य विधेयक कोणत्या योजनेवर आधारित आहे ?
माउंट बटन
क्रिप्स
कबीनेट
वेव्हेल
३४. भारतीयांनी सायमन कमिशन ला विरोध का केला ?
अन्यायकारक होता
भारतीय प्रतिनिधी नव्हता
फुट पडत होती
स्वतंत्रबद्दल काही नव्हते
३५. संस्थानाच्या विलीनीकरणात महत्त्वाची भूमिका कोणी घेतली ?
वल्लभभाई पटेल
पंडित नेहरू
महात्मा गांधी
राजेंद्र प्रसाद
३६. द्विभाषिक महाराष्ट्र स्थापना कधी झाली ?
१९५५
१९५६
१९५७
१९६०
३७. हैद्राबाद संस्थानातील जनतेच्या स्वतंत्र आंदोलन चे जनक .
व. पटेल
प नेहरू
रामानंद तीर्थ
म गांधी
३८. कार्ले भाजे पितळखोरा अजंठा कोणत्या घराण्यात बांधले ?
वाकाटक
सातवाहन
यादव
मराठे
३९. लाल किला कोणी निर्माण केला ?
अकबर
जहांगीर
शाहजहा
औरंगजेब
४०. मधुबनी चित्रकला कोणत्या राज्यातील आहे ?
बिहार
राजस्थान
ओडिशा
पश्चिम बंगाल
४१. उस्ताद बिस्मिला खान
तबला वादक
सारंगी वादक
शहनाई वादक
पखवाज वादक
४२. मोहिनिह्टटनम कोणत्या राज्यातील नृत्य आहे ?
केरळ
ओडिशा
तामिळनाडू
आंध्र प्रदेश
४३. मुघलांचा अंतिम सम्राट कोण होता ?
औरंगजेब
बहादुरशहा द्वितीय
शाहआलम द्वितीय
अकबर द्वितीय
४४. कृष्णदेवराय कोणत्या साम्राज्याशी संबधित आहे ?
विजनगर
बहमनी
यादव
मराठे
४५. हर्षवर्धन ने कोणती नाटके लिहली ?
प्रियदर्शीका
रत्नावली
नागानंद
वरील सर्व
४६. तेलन्गना कोणत्या राज्यातून विभक्त झाले आहे ?
आंध्र प्रदेश
तामिळनाडू
केरळ
कर्नाटक
४७. पुरातत्वीय पुराव्याचे कालमापन करण्यासाठी पुढील पद्धतीचा वापर करतात ?
कार्बन ११
कार्बन १२
कार्बन १४
कार्बन १६
४८. भारत बांगलादेश युद्ध कधी झाले ?
१९६५
१९६७
१९७१
१९८०
४९. भारत छोडो आंदोलनात भूमिगत म्हणून रेडीओ स्टेशन कोणी चालवले ?
जयप्रकाश नारायण
उषा मेहता
सरोजिनी नायडू
नाना पाटील
५०. भारताचे पहिले राष्ट्रपती
पंडित नेहरू
राजेंद्र प्रसाद
मोतीलाल नेहरू
लॉर्ड माउंट बटन
0
{"name":"Histroy Quiz", "url":"https://www.quiz-maker.com/Q3YVJYA","txt":"१. पूर्वीच्या काळी भारतीय लोक लिहण्यासाठी ज्या साधनांचा वापर करीत त्यातील टिकाऊ साधन कोणते ?, २. अग्नीचा शोध आणि वेधन्या, तासण्या अशा टोकदार हत्यारांचा वापर सर्वप्रथम कोणत्या युगात झाला ?, ३. सिंधु संस्कृतीचे खालीलपैकी काय चुकीचे आहे ?","img":"https://www.poll-maker.com/3012/images/ogquiz.png?sz=1200-00000000001000005300"}
Powered by: Quiz Maker